Breaking News

राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा विषयावर विशेष व्याख्यान

जाफराबाद ,जालना : प्रतिनिधी सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जाफराबाद येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे "राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक...

Read more

बिहार सरकारला झटका,वाढीव आरक्षणचा निर्णय रद्द.

नितीश कुमार सरकारने एससी, एसटी, ईबीसी आणि इतर मागासवर्गीयांना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 65 टक्के आरक्षण दिलं होतं. याआरक्षणाला...

Read more

लक्ष्मण हाकेंना ईसीजी,कार्यकर्ते भावुक!

जालना : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे  यांच्या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी...

Read more

IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली.

राज्यातील सर्वात चर्चेत राहिलेले सनदी अधिकारी म्हणून ज्यांचं नाव डोळ्यासमोर येते ते आयएएस तुकाराम मुंढे, तुकाराम मुंढे हे आपल्या धडाडीच्या...

Read more

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही ? पंकजांचा सरकारला सवाल.

राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 1 महिन्याचा अवधी देत...

Read more

मुंबईतील ३६ मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांवर; निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने महिला नियंत्रित मतदान केंद्रे स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती देण्यात आले आहे. मुंबई शहरातील १०...

Read more

टाटा एआयजीची सर्वसमावेशक शॉप इन्शुरन्स योजना : व्यवसायांसाठी सर्वांगीण सुनिश्चित संरक्षण

छत्रपती संभाजीनगर- टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही अग्रगण्य सामान्य विमा कंपनीपैकी एक कंपनी असून, दुकान मालकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी...

Read more
Page 1 of 3 1 2 3
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News