दैनिक सामपत्र

दैनिक सामपत्र

१७ लाख रोकड असलेली बॅग पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या ऐनतोंडावर ठिकठिकाणी रोकड सापडल्याच्या घटना घडत आहे. याच हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोग अलर्ट मोडवर...

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

मुंबई : घाटकोपरमध्ये १३मे रोजी पडलेल्या होर्डिंग्ज च्या विरोधात विविध पक्ष,संघटना, मंडळे यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी, आणि मुंबई महानगर पालिका प्रशासनाकडे...

वादळी वाऱ्यासह मुंबईत तुफान पाऊस

घाटकोपर : मुंबईसह परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे.घाटकोपर पूर्व द्रुतगती महामार्गावर ,पोलीस क्वार्टर येथील पेट्रोल पंपावर जाहिरातीचे होर्डिंग कोसळले आहे.त्यामुळे...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

पुणे : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पिंपरी चिंचवडच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन लोखंडे भवन...

आखिल भारतीय मराठी चित्रपट च्या वतीने विविध मागण्या करिता आंदोलन

आखिल भारतीय मराठी चित्रपट च्या वतीने विविध मागण्या करिता आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी मंगळवार दि. ३० एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता हिंदमाता दादर येथील भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कै. दादासाहेब...

विश्व बोधी बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न.

विश्व बोधी बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न.

छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : विश्वबोधी महिला मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 133 वी जयंती विश्वबोधी बुद्ध विहार नवयुग कॉलनी, भावसिंगपुरा,...

मुंबईतील ३६ मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांवर; निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबईतील ३६ मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांवर; निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने महिला नियंत्रित मतदान केंद्रे स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती देण्यात आले आहे. मुंबई शहरातील १०...

टाटा एआयजीची सर्वसमावेशक शॉप इन्शुरन्स योजना : व्यवसायांसाठी सर्वांगीण सुनिश्चित संरक्षण

टाटा एआयजीची सर्वसमावेशक शॉप इन्शुरन्स योजना : व्यवसायांसाठी सर्वांगीण सुनिश्चित संरक्षण

छत्रपती संभाजीनगर- टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही अग्रगण्य सामान्य विमा कंपनीपैकी एक कंपनी असून, दुकान मालकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी...

केजरीवालांना अटक करणं योग्य का? ED नं न्यायालयाला दिलं उत्तर; केला मोठा दावा!

केजरीवालांना अटक करणं योग्य का? ED नं न्यायालयाला दिलं उत्तर; केला मोठा दावा!

कथित दारू घोटाळ्यासंदर्भातील प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर अंमलबजावणी...

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या सात ते आठ महिन्यापासून राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत, अजित पवार ४० आमदार घेऊन भारतीय जनता...

  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News