शेत-शिवार

शेतकऱ्यांनी शेवग्यापासून तयार केलेल्या पावडर, बिस्कीटाचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला आस्वाद / इस्रायलमध्ये रिनोव्हेशन इंटिरियर वर्कसाठी भारतीय कुशल उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू

नांदेड, दि. २२ जानेवारी :- स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना देणारा व ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या शेवग्यापासून तयार...

Read more

ऑल इंडिया डिस्कॉम्स असोसिएशनच्या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील सौर कृषी क्रांतीचा गौरव

छत्रपती संभाजीनगर : शेतीसाठी वीजपुरवठा करणाऱ्या कृषी वीजवाहिन्यांच्या सौर ऊर्जीकरणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महावितरणचा ऑल इंडिया डिस्कॉम्स असोसिएशनच्या (AIDA) ‘एडिकॉन-2026’...

Read more

३० जानेवारीला उपोषणाचा दिला इशारा.

नांदेड : सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने मुलांसह ज्येष्ठ नागरिक आरोग्याच्या तंदुरुस्तीसाठी माॅर्निग वाॅकला घराबाहेर पडत आहेत. चैतन्यनगर ते सांगवी या...

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

मुंबई, घाटकोपर: प्रतिनिधी  माता रमाबाई आंबेडकर नगर, गंधकुटी बुद्ध विहार घाटकोपर येथे दि.०७ एप्रिल शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते....

Read more

‘दूध’ दर वाढीसाठी ‘किसान’ सभेचं आजपासून राज्यव्यापी आंदोलन.

गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहेत. दुधाच्या बाजारभावामध्ये वाढ करून 40 रु प्रति लिटर...

Read more

मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची सरकार आणि विमा कंपन्यांकडून थट्टा.

सरकारनं  मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी 1 रूपयांत विमा जाहीर केला. पण शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत फरक पडलेला नाही. छत्रपती संभाजीनगरात  अनेक...

Read more

शेतकऱ्यांना पाच दिवसांत नुकसानभरपाई द्या;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश.

राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसानभरपाई आदी मदतीचे वाटप कोणत्याही परिस्थितीत ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ...

Read more

पीक कर्ज देताना शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितले तर FIR करणार देवेंद्र फडणवीसांचा बँकांना इशारा

पीक कर्ज देताना शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितले तर FIR करणार असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना दिला आहे. एफआयआर...

Read more

महाराष्ट्रातही शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, किसान सभेची मागणी !

तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात देखील कर्जमाफी व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे वक्तव्य किसान सभेचे...

Read more

शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी न करता बाजार समितीतून खरेदी;नाफेडचं पितळ पडलं उघडं!

नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी अचानक नाशिक  जिल्ह्यातील नाफेडच्या कांदा खरेदी विक्री केंद्रांवर धाड  टाकली. नाफेडच्या केंद्राना अचानक भेट दिल्यानं...

Read more
Page 1 of 3 1 2 3
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News